एकदा एक
मुलगा त्याच्या प्रेयसीला Challenge
करतो कि,
"एक पूर्ण दिवस तू माझ्याशिवाय
राहून
दाखवायचे, मला फोन, मैल, मेसेज
काहीही करायचे नाही ...............
............. जर
तू अस करून दाखविलेस तर
मी तुझ्याशी लगेच लग्न
करेन ........!!!"
मुलगी म्हणाली,
"खरे तर मला एक क्षण
सुद्धा तुझ्या शिवाय
राहायचे नाहीये ........... पण
तरीही आज तू
मला challenge केले आहेस म्हणून
मी एक पूर्ण दिवस
काहीही contactन करण्याचे
challenge
स्वीकारत आहे !".
एक पूर्ण दिवस काहीही contact न
करता जातो.
दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी ती मुलगी खूप
उत्सुकतेने
त्या मुलाला भेटायला त्याच्या घरी जाते ...............
... पण ...............घरात पोचताच
ती तिच्या प्रियकराची पांढर्या शुभ्र
कापडातठेवलेली व वरती हार
घातलेली body
बघते आणि तिला एकदम खूप
मोठा धक्का बसतो .............
तिला हे अस कस झाले ??? ,
का झाले ????? .....काहीच कळत
नव्हते..............
रडावे तर अश्रूंचा पूर येईल, शांत तर
राहातच येत
नव्हते ......
कंठ दाटून आलेला ......सर्व
आठवणी डोळ्यासमोर
एक क्षणात उभ्या राहिल्या........
तेव्हड्यात त्याच्या आईने त्याने
तिच्यासाठी लिहिलेली चिठी तिच्याकडे
दिली त्यात लिहिले होते ,
" कर्करोगाच्या आजरामुळे
माझ्या कडे
शेवटचा एकच दिवस
राहिला होता म्हणून
मला तुला challange करावे
लागले ...............
.आणि तू ते करून दाखविलेस,
Baby...... , आता फक्त हेच तुलारोज
करायचे
आहे .......!!!
मुलगा त्याच्या प्रेयसीला Challenge
करतो कि,
"एक पूर्ण दिवस तू माझ्याशिवाय
राहून
दाखवायचे, मला फोन, मैल, मेसेज
काहीही करायचे नाही ...............
............. जर
तू अस करून दाखविलेस तर
मी तुझ्याशी लगेच लग्न
करेन ........!!!"
मुलगी म्हणाली,
"खरे तर मला एक क्षण
सुद्धा तुझ्या शिवाय
राहायचे नाहीये ........... पण
तरीही आज तू
मला challenge केले आहेस म्हणून
मी एक पूर्ण दिवस
काहीही contactन करण्याचे
challenge
स्वीकारत आहे !".
एक पूर्ण दिवस काहीही contact न
करता जातो.
दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी ती मुलगी खूप
उत्सुकतेने
त्या मुलाला भेटायला त्याच्या घरी जाते ...............
... पण ...............घरात पोचताच
ती तिच्या प्रियकराची पांढर्या शुभ्र
कापडातठेवलेली व वरती हार
घातलेली body
बघते आणि तिला एकदम खूप
मोठा धक्का बसतो .............
तिला हे अस कस झाले ??? ,
का झाले ????? .....काहीच कळत
नव्हते..............
रडावे तर अश्रूंचा पूर येईल, शांत तर
राहातच येत
नव्हते ......
कंठ दाटून आलेला ......सर्व
आठवणी डोळ्यासमोर
एक क्षणात उभ्या राहिल्या........
तेव्हड्यात त्याच्या आईने त्याने
तिच्यासाठी लिहिलेली चिठी तिच्याकडे
दिली त्यात लिहिले होते ,
" कर्करोगाच्या आजरामुळे
माझ्या कडे
शेवटचा एकच दिवस
राहिला होता म्हणून
मला तुला challange करावे
लागले ...............
.आणि तू ते करून दाखविलेस,
Baby...... , आता फक्त हेच तुलारोज
करायचे
आहे .......!!!
No comments:
Post a Comment