Thursday 31 January 2013

एक मिश्किल प्रेमकहाणी

अतुल आणि जयश्री हे कॉलेज फ्रेँड्स होते,पण कॉलेज संपल्यावर दोघेही वेगळे झाले,जयश्रीचं लग्न झालं आणि अतुल नोकरीसाठी धावाधाव करु लागला,चार पाच वर्षांच्या बेरोजगारीनंतर शेवटी त्याला मुंबईत नोकरी मिळाली,पण हा मुळचा रत्नागिरीचा असल्याने तिथे ओळखीचं असं नव्हतंच कोणी.पण मुंबईत गेल्यावर कळलं कि इथेच कुठेतरी जयश्रीचं सासर आहे.काही दिवस राहण्याची सोय होईल या अर्थाने त्याने जयश्रीचा पत्
ता शोधुन काढला.घरात प्रवेश करताच त्याला जयश्री दिसली.जयश्रीचा रिकामा गळा आणि मोकळं कपाळ त्याच्या मनात काहुर निर्माण करुन गेलं.अतुलला पाहुन जयश्रीलादेखील आश्चर्य वाटलं.पण थोड्या वेळेच्या शांतते नंतर त्याने जयश्रीला तिच्याबद्दल विचारलं.ती म्हणाली,आमच्या लग्नांनंतरच्या तीन वर्षांत त्यांना एका अपघातात ते गेले..
तिच्या या स्पष्टीकरणानंतर काय बोलावं हेच कळत नव्हतं त्याला..शेवटी धीर देण्यापलीकडे तो काहीच करु शकत नव्हता.त्याने आपल्याला इथे नोकरी मिळाल्याची बातमी त्याला सांगितली,तिला आनंदझाला.पण जागेची अडचण आहे हे कळल्यावर तीच त्याला म्हणाली,तु इथेच राहा ना थोडे दिवस म्हणजे मलाही सोबतच होईल.पण तो म्हणाला,अगं पण तुझे mistar नाहियेत ना आता,त्यामुळे लोक उगाच गैरसमज करुन घेतील त्यामुळेनको.
अरे लोकांना हजार तोँडं असतात,पण सत्य तर एकच असतं ना?त्यामुळे तु इथे बिनधास्त राहा मी लोकांची परवाह नाही करत..
त्यानंतर ते दोघे एकत्रच राहु लागले..दोघांचेह ी workind periods जवळ जवळ same असल्याने,ते एकत्र जेवण घेऊ लागले,एकमेकांसो बत वेळ घालवु लागले.कंटाळवाणं आयुष्य जगणार्या जयश्रीच्या जीवनात रंग चढु लागला,एकमेकांसो बत मस्ती करताना त्यांना कॉलेजचे दिवस परतआल्यासारखे भासु लागले.
अतुलला सकाळी उठायला उशीर व्हायचा.म्हणुन जया त्याच्यासाठी नाष्टा तयार करुन तो टेबलवर ठेवुन जायची.नंतर अतुल तो नाष्टा करुन जॉबवर जायचा.
हळुहळु त्या दोघांना एकमेकांची सवयच झाली.लोक त्यांच्या विषयी कायकाय बोलायचे पण त्यांनी कधी लक्षच दिलं नाही.अतुल हळुहळु जयश्रीच्या प्रेमात पडला होता.शेवटी त्याने एक दिवस जयश्रीला त्याच्या मनातली गोष्ट बोलुन दाखवली.जया लगेच त्याच्यावर भडकली,मी तुला फक्त एक चांगला मित्र मानत होते,पण तु असं बोलुन आपल्या मैत्रीला कलंक लावला आहेस.एका विवाहीत स्त्रिलाअसं विचारणं तुला शोभतं का अतुल?
अगं पण तुझा नवरा या जगात नाहीये,आणि तसंही आपण एकमेकांना चांगली साथ देऊ आयुष्यभर...
पण मला हे मंजुर नाहीये,मी माझ्यानवर्यावर अजुनही खुप प्रेम करते,आणि मी त्याला विसरु शकत नाही..
.
ठीकेय तुझी जी इच्छा असेल ती मला मान्य आहे,असं बोलुन तो झोपी गेला.सकाळी जया उठुन त्याच्यासाठी नाष्टा तयार करुन जॉबवर निघुन गेली.दुपारी launch time मध्ये जेव्हा ती घरी आली तेव्हा तो नाष्टा तसाच टेबलवर होता.आणि एक चिठ्ठी तिथे होती.त्यामध्ये त्याने आत्तापर्यँत दिलेल्या आधाराबद्दल जयश्रीचे आभार मानले होते.आणि तो तिथुन निघुन गेला होता.
तिने अतुल जिथे काम करतो तिथे त्याची चौकशी केली,पण कळलं कि अतुल राजीनामा देऊन काम सोडुन गेला आहे.
दिवसामागे दिवस जात होते,तसतसं अतुलच्या नसण्याची जाणीव तिला होऊ लागली.जेवताना त्याच्या बरोबर केलेली मस्ती,एक मेकांसोबतकेलेले छोटेमोठे वाद तिला आठवु लागले.हळुहळु तिला त्याच्याशिवाय राहणं कठीण होत गेलं,त्याची आठवण सतावु लागली.सर्व गोष्टी समोर असायच्यापण मन सैरभैर असायचं.कशातच लक्ष लागेनासं झालं.तिने तिची ही स्थिती तिच्या मैत्रीणिला सांगितली,मैत्री णीने सांगितलं की,तुझं प्रेम जडलंय त्याच्यावर.जर खरंच या परिस्थितीतुन तुला बाहेर यायचं असेल,तर अतुलशी तु लग्न करुन टाक.आणि तसंही तु या समाजाला जुमानत नाहीस,त्यामुळे त्यांची तु अजिबात परवा न करता एकदा अतुलशी बोलावंस.तिचं म्हणणं जयाला पटलं.दिवसभराची रजा टाकुन ती रत्नागिरीला अतुलच्या घरी गेली.तिथे त्याची म्हातारी आई होती.याआधीही आईला भेटली असल्याने त्यांची ओळख होतीच.अतुलविषयी आईला विचारताच त्या म्हणाल्या,तो सकाळपासुन बाहेरच आहे,कुठे गेलाय ते नाही माहीती.हळुहळु वेळ पुढे सरकत होती,जया तिची वाट पाहत होती.जेवणेही त्यांनी उरकुन घेतली.पण अतुल अजुन आला नव्हता.सायंकाळच े चार,चाराचे पाच वाजले.दुसर्या दिवशी कामावर हजर राहायचं होतं.शेवटी वैतागुन जयाने आईँचा निरोप घेतला,आणि ती मुंबईच्या गाडीत बसली.गाडी चालु झाली,त्याला भेटण्याची आस थांबत नव्हती.गाडीतुन जाताना शेवटी तिला तिचं कॉलेज दिसलं,जुन्या आठवणी त्याज्या झाल्या.गाडी थांबवुन ती थोडावेळ उतरली.कॉलेजचे गेट,क्लास हे बघुन आपण केलेला दंगा,मागे बसुन मैत्रीणीँच्या काढलेल्या खोडी,कॉलेजचे तास चुकवुन कॅँटीनमध्ये घालवलेला वेळ अशा गोष्टी आठवु लागल्या.
.त्या निश्चल स्टेजकडे पाहुन अचानक तिला कॉलेजचा तो दिवस आठवला,ज्यावेळी अतुलने "गुलाबी आँखे" हे गाणं गायलं होतं.जे तिला प्रचंड आवडलं होतं.बंद वर्गाँवरून नजर फिरवत असताना तिची नजर एका अशा वर्गावर जाऊन थांबली होती,ज्याचा दरवाजा उघडा होता,तिला वाट

लं कदाचित तिथे कोणीतरी असावं.ती आत गेली,तर खिडकीतुन सुसाट येणार्या वार्याने एका बॅँचवर ठेवलेली एक notebook जिची पाने आपोआप पलटत होती.तिने ती खिडकीची दारे बंद केली,आणि ती notebook आपल्या हाती घेतली.जेव्हा तिने पाहीलं कि यात लिहीलेली कविता कुठेतरी वाचली आहे.तेव्हा तिच्या लक्षात आलं कि ही कविता अतुलनेच लिहीली होती,जेव्हा college चा शेवट दिवस होता त्याच वेळी ही कविता त्याने सर्वाँसमोर वाचली होती.त्यावेळेस तिच्या लक्षात आलं कि अतुल ईथेच कुठेतरी आहे.तिने कॉलेजभर त्याची शोधाशोधसुरु केली.तो कुठे सापडत नव्हता.शेवटी ती टेरेरेस वर त्याचा शोध घेत गेली.अतुल टेरेरेसच्या कडावंर दोन हात टेकवुन,येणार्या हवेची झुळुक डोळे झाकुन अनुभुवत होता,त्याला पाहताच जयाच्या डोळ्यातले अश्रु थांबले नाहीत.आणि आनंदाच्या भराततिने पळत जाऊन अतुलला मागुन मिठी मारली.
अतुलचे डोळे मिटलेलेच होते.तो म्हणाला,आलीस तु, किती वाट पाहीली तुझी.मला माहीती होतं माझं तुझ्यावरचं नितांत प्रेम तुला इथे येण्यास भाग पाडेल आणि माझ्या प्रेमावर असलेला माझा विश्वास मला तुझी वाट पाहण्यास भाग पाडत होता.काय जादु आहे या प्रेमात....आता नाही ना सोडुन जाणार मला?
नाही रे माझ्या राजा,कधीच नाही.तु दुर गेल्यानंतर कळलं,कि तु किती जवळ आहेस माझ्या हृदयाच्या....त् यामुळे मी कधीच तुला नाही सोडुन जाणार.......
.
मित्रांनो ही होती अतुल आणि जयश्रीची प्रेमकहाणी,अतुल ने जयश्रीच्या मनात पेरलेलं प्रेमाचं बीज,आणि त्यानंतर मिळालेल्या दुराव्यानंतरही त्याने त्या बीजाचं एक ना एक दिवसरोप होईल,रोपाचं वृक्ष होईल ही ठेवलेली आशा म्हणजेच त्याने ठेवलेला त्याच्या प्रेमावरच्या या विश्वासानेच त्याला त्याचं प्रेम मिळवुन दिलं......
तर मित्रांनो कथेतुन घ्यायचा बोधतो एवढाच की,आपण म्हणतो की "माझं या मुलीवर प्रेम आहे/मुलावर प्रेम आहे."
या वाक्यातला बाकीच्या गोष्टी ठीक आहेत हो,पण प्रेम,प्रेम या शब्दाचा अर्थ तुम्ही काय गृहीत धरता ते महत्त्वाचं आहे."प्रेम"या शब्दात अक्षरे जरी अडीच असली तरीही,त्या अडीच अक्षरांसोबत खुपशा गोष्टी जोडलेल्या असतात,ज्यांचा आपण रिलेशनशिपमध्ये असताना कधीही विचार नाही करत.त्या गोष्टी म्हणजे,विश्वास, समजुन घेणे,वेळोवेळी प्रेमाची जाणीव करुन देणे,कठीण प्रसंगी साथ न सोडणे,त्याग,निष ्ठा,आपुलकी....
एका typical महाराष्ट्रीयन व्यक्तीच्या हे शब्द डोक्यावरुन जातील पण खर्या प्रेमाची जाणीव असणार्याँना त्यांचा अर्थ आणि महत्त्व नक्कीच समजेल.......

तर मग मला आयुष्यभर अंधारात जगावं लागलं तरी चालेल ...

ती : तू मला कुठे सोडून तर जाणार नाहीस
ना ?

 तो : अग वेडे, आपली सावली कधी आपली साथ
सोडते का, मी तर तुझी सावली आहे.. 

ती : पण मग अंधारात ? अंधारात
जशी सावली आपल्याला विसरते तसं तू पण
मला विसरशील ?


मला अंधाराची खुप
भीती वाटते रे.... 
तो : भिवु नकोस...
मी आहे ना...
अंधार पडला तर
मी लगेच तुला माझ्या मिठीत घेईन ना... 
ती : तसं असेल तर मग मला आयुष्यभर अंधारात
जगावं लागलं तरी चालेल ...

तुज्या पेक्षा लवकर जात आहे

एक मुलगा आपल्या girlfriend ला पार्क मध्ये
रोज भेटला जात असे...
.
मुलगा रोज वेळेवर जात होता,
पण ती मुलगी नेहमी उशिरा येत असे..

. पण तो कधीही तिच्यावर नाराज होत
नव्हता.....
.
पण एके दिवशी तो मुलगा पार्कला येत
नाही म्हणून ती मुलगी रागाने घरीजाते.....
. तिथे गेल्यावर समजते कि त्याला ब्लड cancer
आहे.....
.
आणि तो फक्त ५ ते ६ दिवसच जगणार आहे ....
.
ती मुलगी रडत आपल्या घरी येते आणिती आत्महत्या करून त्याच्या साठी एक लेटर
ठेऊन जाते......
.
त्या लेटर मध्ये असे लिहले असते कि,
"तू माझी वाट पाहत होता तेंव्हा मी दररोज
उशिरा येत होते, आणि आता आ

♥ प्रेमातील सुंदर समजूत ♥

♥ प्रेमातील सुंदर समजूत ♥

प्रेयसी :- "चौकातील मुले आणि बाकी लोक आपल्याकडे संशयाने बघतात, नावे ठेवतात, त्यांना वाटते आपण टाईमपास करत आहोत ..... मला नाही आवडत असं, अशाने खर्या प्रेमाची किंमत कमी होतेना !!!"

हे ऐकून प्रियकर ५०० ची नोट कढतो व तिला विचारतो ह्याची किंमत किती ?



प्रेयसी :- पाचशे !!

प्रियकर ती नोट चुरगाळतो आणि :- "आता ह्याची किंमत किती ?"
प्रेयसी :- पाचशेच !!

प्रियकर :- ती नोट खाली टाकतो, धुळीत मिळवतो " आता ह्याची किंमत किती?"

प्रेयसी :- पाचशेच !!

प्रियकर :- "हं बरोबर !!, आपले प्रेम सुद्धा असेच आहे सोनू, लोकांनी कितीही नावे ठेवली तरी आपल्या प्रेमाची किंमत कधीच कमी होणार नाही !!! ♥ ♥ ♥

♥ एक लव स्टोरी ….दुख:द ♥ बघुया तुम्हाला पण रडता येते का ?


एक मुलगा आणि मुलगी यांचे
ए...कमेकावर खूप


प्रेम होते…. ...
पण त्या मुलीचा एका अपघातात
दुख:द मृत्यू होतो..
..
मुलाला ते सहन होत
नाही….तो तिच्या आठवणीत सतत रडत असतो…
तर रडत असताना काही २०-२५
परी तिच्याच वयातल्या त्याला
दिसतात…. त्यात ती पण असते…
त्या सर्व परी कडे एक एक
पेटलेली मेणबत्ती असते पण तिची मेणबत्ती पेटलेली नसते…
.. मुलगा त्याचे तिला कारण
विचारतो…..
तर ती सांगते..
..
.. ..
.. ..
..
आता पुरे कर रे,
किती रडतो आहेस…..
तुझ्या अश्रूमूळे ….मेणबत्ती सारखी वीझत
आहे...♥

लग्नाला सामोरे जाताना

लग्न होणार असलेल्यांनी आणि झालेल्यांनी हा लेख वाचव आणि कुठेतरी संभाळून सेव ही ठेवा परत वाच्यानासाठी!

'बायको नोकरी करणारी असावी, ती स्मार्ट असावी, चारचौघींत उठून दिसावी' अशी तमाम नवरेमंडळींची इच्छा असते. यासोबत तिने 'गृहकृत्यदक्ष' आणि 'आदर्श सून' असणंही मस्ट असतं. पण, तीही आपल्यासारखी एक माणूस आहे. तिच्या भावभावना, इच्छा-आकांक्षा, तिची परिस्थिती कशी असू शकते, याकडे मात्र या नवरेलोकांचं दुर्लक्ष होतं, नवऱ्याचा बायकोकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असावा...

- उद्या कदाचित तुझं नोकरी करणाऱ्या मुलीशी लग्न होईल, त्यावेळी जरा हे वास्तवही लक्षात घे.

- ती तुझ्याएवढीच शिकलेली असेल, तुझ्याएवढाच पगार कमावत असेल.

- तीदेखील तुझ्यासारखीच व्यक्ती असेल, त्यामुळे तिचीही स्वप्नं असतील, आवडी असतील,

- तिनेही आतापर्यंत कधीच किचनमध्ये पाऊल टाकलं नसेल, अगदी तुझ्यासारखंच किंवा तुझ्या बहिणीसारखं..

- तीसुद्धा अभ्यासात बिझी असेल आणि मुलगी म्हणून कसलीही सवलत न देणाऱ्या या स्पधेर्च्या युगात पुढे जाण्यासाठी धडपडत असेल, अगदी तुझ्यासारखीच!

- तिनेही तुझ्याप्रमाणेच वयाची २०-२५ वर्षं आई, बाबा, बहीण, भाऊ यांच्या प्रेमाच्या सान्निध्यात घालवली असतील,

- आणि तरीही हे सारं मागे सोडून, तिचं घर, प्रेमाची माणसं यांना दूर करून ती तुझं घरं, तुझं कुटुंब, तुमच्या रितीभाती स्वीकारायला आली असेल.

- पहिल्याच दिवशी तिने मास्टर शेफप्रमाणे स्वयंपाक करावा अशी सगळ्यांची अपेक्षा असेल

- नेहमीच्या बेडवर तुम्ही डाराडूर झोपलेले असताना ती मात्र सर्वस्वी अनोळख्या असलेल्या वातावरणाशी, अनुभवांशी आणि किचनशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असेल.

- सकाळी उठल्याबरोबर तिने चहाचा कप हातात द्यावा आणि रात्रीचं जेवणही तिच्याच हातचं असावं अशी अपेक्षा असेल,

- तिलाही ऑफिसच्या कामाच्या डेडलाइन पाळताना उशीर होत असेल,

- तीसुद्धा कंटाळली असेल, कदाचित तुमच्यापेक्षा थोडी जास्तच, तरीही तिने तक्रारीचा सूर लावू नये असंच तुम्ही म्हणाल.

- नोकर, स्वयंपाकी, बायको, यापैकी तिला एखादी भूमिका करायची नसली तरीही आणि त्यातही तुमच्या तिच्याकडून काय अपेक्षा आहेत हेदेखील शिकण्याचा ती प्रयत्न करत राहील...

- तीसुद्धा थकते, कंटाळते पण सतत टुमणं लावू नये आणि तुझ्यापेक्षा पुढे जाऊ नये या अपेक्षाही तिला माहिती असतात.

- तिचा स्वत:चा कंपू असतो, त्यात मित्रंही असतात आणि तिच्या ऑफिसमधले पुरुष सहकारीही तरीही ईर्ष्या, अनावश्यक स्पर्धा आणि असुरक्षिततेच्या भावनेने तुमच्या मनात घर करू नये म्हणून ती बालमित्रांपासूनही दूर राहते.

- कदाचित तिलाही लेट नाइट पाटीर्त जायला, धमाल करायला आवडत असेल, पण तुम्हाला आवडणार नाही म्हणून तू सांगितलेलं नसतानाही ती तसं करत नाही.

मित्रानो, आपल्या या अनोळखी घरात केवळ आपण एकच तिच्या ओळखीचा, जवळचा असतो, त्यामुळे आपली मदत, संवेदना आणि सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे अण्डरस्टॅण्डिंग आणि प्रेम मिळावं अशी तिची अपेक्षा असेल पण अनेक जण हे समजूनच घेत नाहीत...

एक सांगू, स्वत:कडून पूर्ण प्रयत्न करून ती हे नातं सुंदर करेल, तुम्ही मदत केली आणि विश्वास ठेवला तर हे नातं जीवनातलं सर्वाधिक यशस्वी शिखर गाठू शकेल..

कोंबडी आणि तिची ३ पिल्ले

एकदा कोंबडी आणि तिची ३ पिल्ले रस्ता क्रॉस करतात त्या वेळेला कोंबडीचे तिसरे पिल्लू
म्हणते आम्ही ७ जनांनी रस्ता क्रॉस केला.
७ कसे ?
विचार करा
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
करा करा विचार करा कि
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
खाजवा जरा टकूर खाजवा कि
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
अहो परत वरतून वाचा म्हणजे कळेल
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
नाही कळाल?
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
अरे यार छोटे पिल्लू आहे ते काहीही बडबड करेल
त्याच एवढं टेन्शन कशाला घेता :P

|| प्रेमाची कबुली || -------- ( एक हृदयस्पर्शी प्रेम कथा )..

एका युवकाची आणि एक मुलीची ओळख फुलांचा गुच्छ सांभाळत तो टॅक्सीत बसला. टॅक्सी त्याच्या इच्छित स्थळी पूढे चालू लागली, तसा तो आठवणींच्या प्रवाहात मागे वाहू लागला.

त्या दिवसांत तो पदव्युत्तर शिक्षण घेत होता. दिवसभर नोकरी करुन संध्याकाळी अभ्यासाला लायब्ररीत यायचं हा त्याचा नित्यक्रम. नेहमी पुस्तकांत रमणारा तो, अलीकडे मात्र तिच्या विचारांत अधिक रमत होता. ती सुध्दा अभ्यासाला लायब्ररीत यायची, मैत्रिणींसोबत सकाळच्या सत्रात न येता संध्याकाळी यायची. पुस्तकांच्या देवाण-घेवाणीमुळे झालेली त्यांची ओळख, मैत्रीच्या रुपात हळू हळू खुलत होती. लायब्ररीमध्ये यायची वेळ जरी ठरवलेली नसली तरी आल्यावर समोरासमोरच बसणं हे मात्र ठरलेलं.

अशाच एका संध्याकाळी ती आली. पण थोडी उदास होती.
“काय ग, झाली का ख्रिसमसची खरेदी?” त्याने तिला बोलतं करायला विचारलं.
“हो.” तिचा स्वरही जरा नाराजीचा वाटत होता.
“काय काय घेतलंस?”
“नथिंग.”
“काय झालं? चेहरा का पाडून आहेस असा?”
काही क्षण थांबुन ती म्हणाली “आम्ही आज रात्री गोव्याला जातोय. परवा ख्रिसमस आहे ना.”
तिची उदासी घालवायला निघालेला तो आता मात्र स्वतःच उदास झाला होता, पण त्यातही आपल्यापासून दूर जाणं हे तिच्या उदासीच कारण आहे हे ध्यानात येताच क्षणभर सुखावलाही.
“अगं मग उदास होण्यासारखं काय आहे त्यात?”
“अरे.. दॅट मिन्स आता 4-5 डेज आपण…..... ” अस म्हणून तिने शब्द आवरते घेतले. “ hmm,....... तुला काहीच वाटत नाहिये ना?” ती पुढे म्हणाली.
“मला? मला काय वाटयच त्यात?..... किती आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही मस्त एंजॉय करणार ना.” तिच्या मनात नक्की काय चाललंय हे चाचपडून पहायची संधी त्याने दवडली नव्हती. चेहर्‍यावर खोट्या हास्याची एक रेघ उमटवत तिने पुस्तकात डोकं खुपसलं. काही वेळातच पुस्तकं एकवटत ती म्हणाली “आय एम लिव्हींग नाऊ.”
“इतक्या लवकर?”
“हो जाते, उशीर होईल.” तिची नजर आज उठत नव्हती. कदाचित डोळ्यातलं पाणी लपवत असावी.
उदास तर तोही फार झालेला. तरिही ती जाण्याआधी एकादा तिचा गोड हसरा चेहरा पहावा म्हणून जरा आनंदाचं अवसान आणत तो म्हणाला “मेरी ख्रिसमस! एंजॉय!”
ती हसली खरी, पण अश्रु मात्र डोळ्यांची कडा ओलांडू पहात होता. पण पापण्यांच्या हालचालीत तिने लकबिने तो परतावलाही.
“बरं मग, भेटु नंतर. बाय.” ती म्हणाली.
“बाय. मी तुझी वाट..” अस म्हणत तोही थबकला. त्याचे डोळेच अधिक बोलत होते.
ती निघली. त्याचं उदास मन अभ्यासात तर नक्कीच लागणार नव्हतं. जरा वेळाने तोही निघून गेला.

दुसर्‍या दिवशी संध्याकाळी लायब्ररीत येण्याचं त्याचं मन नक्कीच नव्हतं पण कारण तर होतं. अभ्यासात स्वतःला गुंतवून घेऊन ४-५ दिवस काढावेत असं ठरवून तो लायब्ररीत आला. आज मात्र कुणाची वाट पहायची नव्हती आणि समोरची खुर्चीही रिकामीच असणार होती. त्याचे डोळे पुस्तकांमधल्या अक्षरावरून फिरत तर होते, पण मन मात्र तिची सुरेख छ्बी रेखाटत होतं. तिचं ते खळखळून हसणं, गालातल्या गालांत गोड लाजणं, तो वाचनात गुंग असताना त्याच्याकडे एकटक पहात रहाणं, आणि त्याचं लक्ष जाताच लगबगिने नजर पुस्तकांत वळवणं. कधीतरी मनातल्या भावना चुकून ओठांवर आल्याच तर बोट दातांमध्ये दाबत तिथुन गडबडीने निघुन जाणं. या त्यांच्यामधल्या सगळ्या मखमली आठवणी ती समोर नसताना त्याच्या मनात दाटिवाटी करत होत्या. अशाच सगळ्या आठवणींची उजळणी करत असताना त्याची नजर सहज वर गेली आणि पहातो तर काय.. ती समोर बसली होती. त्याला स्वतःच्याच डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता.
“अगं तू गोव्याला जाणार होतीस ना?” त्याने आश्चर्याने विचारलं.
“नाही गेले.”
“का?”
“नाही जावसं वाटलं.”
“अग पण..”
त्या क्षणी काही समजलं नसलं तरी ती कदाचित आपल्यासाठीच गेली नसावी हे त्याच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. तिच्या अशा अनपेक्षित येण्याने त्याच्या मनात आनंदाच्या लहरी उमटत होत्या. उठून नाचावं इतका उत्साह संचारला होता त्याच्या शरीरात, पण त्याने मनाला आवर घातला. पुस्तकावर त्याची नजर टिकत नव्हती सारखी फिरून तिच्या चेहर्‍यावर जाई. ती मात्र शांतपणे वाचत बसली होती.

दिवस असेच उलटत होते. पण अलीकडे तिचं लायब्ररीमध्ये नित्याच येणं कमी झालं होतं आणि आली तरीही शांत असायची, कमी बोलायची, तिच्या नजरेतून सतत तिच्या मनावर कसलं तरी दडपण असल्यासारखं जाणवायचं. फार गंभीर वाटायची. तिचं हे असं वागणं त्याला खटकत होतं. त्याने अनेकदा तिचं शांत रहाण्यामागचं कारण विचारण्याचा, तिच्या मनातलं जाणून घेण्याचा प्रयत्नही केला होता पण ती प्रत्येक वेळी “काही नाही.” सांगुन टाळायची. बरेचदा तो बोलत असताना त्याच्याकडे फक्त बघत बसयची.

हा हा म्हणता एक दिड महिना उलटला.
‘तिला अपेक्षित असेल माझाकडून तिच्यावरच्या प्रेमाची कबूली?…… हो, असेल कदाचित.’
‘मला जे तिच्याबद्दल वाटतं, तेच तिला माझ्याबद्दल वाटतं असेल?…… हो, मला आहे खात्री.’
‘पण जाती धर्माचं काय? मला काही फरक नाही पडत, पण तिला?…… नाही पडणार.’
एका मनाने प्रश्न विचारले…. आणि दुसर्‍याने सोईस्कर उत्तरंही दिली...!

त्याची चलबिचल थोडी कमी झाली, त्याने ठरवलं की ‘व्हेलेंटाइन डे’ला आपल्या मनात ज्या काही भावना आहेत तिच्याबद्दल, त्या तिला सांगायच्या.


तो दिवस येऊन ठेपला. आज ते पहिल्यांदाच लायब्ररीबाहेर एका नवीन रम्य ठिकाणी भेटणार होते. तो फार आतुरतेने तिची वाट पहात येरझार्‍या घालत होता. एवढ्यात ती समोर आली.
“खुप सुंदर दिसतेयस तू आज.” ती शरमली आणि तिने मान पायाच्या अंगठ्यावर वळवली.

हातातलं ते लाल गुलाबाचं फुल पुढे करत तो म्हणाला.
“श्रावणी,
मला काही सांगायचं तुला ...."
"हं, सांग न..."
"श्रावणी....
माझं.....
माझं.... खुप प्रेम आहे तुझ्यावर......
आय लव्ह यु श्रावणी .... आय लव्ह यु सो मच..... !!! ”
तिने चमकून वर पहिलं. हळुवार हात पुढे करत ते गुलाब तिने हातात घेतलं. याच क्षणासाठी आसुसलेल्या त्या नजरेने ती एकटक त्याच्याकडे फक्त पहात होती. तिच्या डोळ्यांत पाणी दाटून आलं होतं. त्याचीही नजर तिच्या चेहर्‍यावरून हटत नव्हती.
“बोल ना काहीतरी.” तो तिचा हात हातात घेत म्हणाला.
ती लगेच भानावर आली, “ मीही खूप प्रेम करते तुझ्यावर.....
आय लव्ह यु टू श्रेयस ” लाजत तिने म्हटले...
त्याच्या आयुष्यातील सर्वात रोमांचित क्षण तो अनुभवत होता.
श्वासांना सांभाळत तो पूढे म्हणाला “कधी पासून?”
“पहिल्याच भेटीपासून..... ” ती म्हणाली.
त्याला आकाश ठेंगणे झालं होतं. त्याने रंगलवलेली स्वप्नं पूर्ण होण्याच्या उंबरठ्यावर होती. ती स्मितहास्य करत डोळे भरून त्याच्याकडे पहात होती.
“आपण लग्न पुढल्या वर्षी करु.” स्वप्नपूर्तीच्या दिशेने त्याने पहिलं पाऊल टाकलं “तोपर्यंत माझी डिग्री पण पूर्ण होईल आणि तुझी पण. चालेल ना तुला?”
ती नुसती त्याच्याकडे बघत होती, तिला त्याच्या चेहर्‍यावरचा आनंदाचा एकही क्षण हरवायचा नव्हता. पण दुसर्‍याच क्षणी कशाची तरी आठवण झाल्यासारखा तिच्या चेहर्‍यावर अचानक गांभिर्य आलं
“पण.. पण..”
ती खालच्या आवाजात म्हणाली.
“पण काय?”
“मी लग्न नाही करू शकणार तुझ्याशी.”
“काय?”
तिच्या या अनपेक्षीत नकाराने तो गोंधळून म्हणाला. जी स्वप्न काही क्षणांमागे पाहिली होती त्यांच अस्तित्व धोक्यात होतं.
“म्हणजे? पण प्रेम करतेस ना तू माझ्यावर?”
“हो. खुप, इतकं की कदाचितच कुणीतरी करू शकलं असेल.”
“जर, इतकं प्रेम करतेस माझ्यावर तर मग..
मग.. लग्न का नाही करू शकत माझ्याशी?”
त्याने आवंढा गिळला आणि जरा गंभीर आवजात म्हणाला
“मी गरीब आहे म्हणून, की आपली जात वेगळी आहे म्हणून?”
त्याचेही डोळे ओलावले होते.
“अस काय कारण आहे तुझ्या नकाराचं?”
तिच्या नजरेतून प्रेम ओसांडत होतं, तरी पाणावलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पहात ती स्तब्ध ऊभी होती. तिच्या डोळ्यातील आता अश्रू गालांवर ओघळत होते
“अग बोल ना काहितरी, की अजून काही वेगळं कारण आहे?”
आता मात्र त्याच्या आवाजाचा रोख चढत होता. तिच्या या अशा गप्प रहाण्याने त्याला अधीक चीड येत होती. तरीही स्वतःला सावरत तो परत एकदा प्रश्न करणार, तेव्हढ्यात ती म्हणाली “जाते मी.”
“जाते? मला हे असं कोड्यात टाकून?”
“मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवय श्रावणी”
“मी फक्त आणि फक्त तुझ्यावरच प्रेम केलंय,
अँड विल ऑल्वेज लव्ह यु.”
त्याचा चेहरा आपल्या हातांमध्ये भरून घेत ती म्हणाली. तिच्या नजरेतले हे असे भाव या आधी त्याने कधीच पाहिले नव्हते.
“पण मी नाही देऊ शकत तुझ्या प्रश्नाचं उत्तर.
आणि आता मला जायला हवं खुप उशीर झालाय. मी जाते.”
म्हणत ती वळली, त्याने तिचा हात पकडून तिला थांबवायचा प्रयत्न केला, पण त्याची पकड सोडवत पाणावलेल्या डोळ्यांनी तिची पावलं मागे मागे पडत होती.
तिच्या या अशा वागण्याने त्याच्या मस्तकाचा पारा चढत होता.
“काय अर्थ घ्यावा मी तुझ्या या अशा वागण्याचा? माझ्या प्रेमाचा असा अपमानच करायच होता तर आलिसंच का माझ्या आयुष्यात? का दाखवलीस मला इतकी स्वप्न? जी तुला कधी पुर्ण करायचीच नव्हती.
जा तू इथुन. निघुन जा.”
असं म्हणत त्याने तिच्याकडे पाठ वळवली. घडला प्रकार त्याला सहन होत नव्हता. त्याच्या चेहर्‍यावर अश्रुंची धार लागली होती.
तरी स्वतःच्या रागावर आवर घालत तिला परत एकदा समजवण्यासाठी म्हणून तो वळला, पण तिथे कुणीच नव्हतं. ती गेली होती. तो तसाच काही क्षण स्तब्ध उभा होता. तिच्या प्रेमाचा होकार मिळाला म्हणून आनंदून जावं की तिच्या लग्नाच्या नकाराने दुःखी व्हाव हे त्याचं त्यालाच समजेनासं झालं होतं. तो तसाच निराश, निर्विकार, शुन्यात नजर लावून एका दगडवर बसून राहीला.
हळू हळू अंधार वाढू लागला, शेवटी जड पावलांनी तो घरी परतला.

रात्रभर त्याचा डोळ्याला डोळा लागला नाही. गेली संध्याकाळ त्याच्या डोक्यात थैमान घालत होती. मनात विचारांच काहूल माजलं होतं. ‘का केलं असावं तिने अस? मग इतक्या महिन्यांमध्ये जे आमच्यामध्ये घडत होतं ते काय होतं? मी तिला ओळखायला चुकलो का?…. नाही.. ती अशी नाही. पण मग तिचा हा असा लग्नाला नकार, काय कारण असेल? तिला कुणीतरी दुसरं…. नाही…नाही…’ त्याला मनातही या गोष्टिंचा विचार करवेना. पण तिच्या आजच्या वागण्याचं गुढ त्याला उलघडत नव्हतं. एका क्षणासाठीही या विचारांतून तो आपली सुटका करून घेत नव्हता. ती परत कधी एकदा समोर येते असं त्याला झाल होतं. परंतु दुसर्‍या दिवशी तिच्या येण्याची वाट बघेपर्यंत त्याच्याजवळ पर्यायही नव्हता.

दुसर्‍या दिवशी तो वेळेत लायब्ररीत आला, मात्र वेळ उलटून गेली तरिही ती आली नव्हती. त्याच्या जीवाची घालमेल वाढत होती. तिच्या वाटेवरून त्याची नजर क्षणासाठीही हटत नव्हती. पण ती नाही आली. पुढील ४-५ दिवस असच चालू होतं. ‘ती का येत नाहीये? का अस वागतेय ती माझ्याशी?’ त्याच्या मनात प्रश्नांची गर्दी वाढत होती. सततच्या विचाराने तो फार हैराण झाला होता. पण त्याचा निर्णय पक्का होता, काहिही झालं तरी तिच्या नकाराचं कारण त्याला जाणून घ्यायचं होतं आणि कसही करून लग्नासाठी तिचा होकार मिळवायचाच हे मनाशी त्याने पक्कं ठरवलं होतं.

मागचा पुढचा काहीच विचार न करता त्याने सरळ तिच्या घरचा रस्ता धरला. पण आता त्याच्या समोर एक नवीन प्रश्न होता तो, अचानक त्याला समोर पाहून ती कसं वागेल याचा.
‘जर तिला माझं असं घरी अचानक येण आवडलं नाही तर, आणि तिच्या घरचे? पण माझ्याजवळ दुसरा पर्यायही नाहिये.’
जस जसं तिचं घर जवळ येत होतं त्याच्या मनावरचं दडपण वाढत होतं आणि तिला बघायची आसही. एव्हाना तो तिच्या घरी येऊन पोहोचला. बेल वाजवणार तेव्ह्ड्यात त्याचं लक्ष दारावरच्या कुलूपाकडे गेलं. काही क्षण विचार केल्यावर त्याला शेजार्‍यांना विचारून पाहणं सोईस्कर वाटलं. त्याने शेजारच्या दरवाजा खटखटवला. एका वयस्कर स्त्रीने दरवाजा उघडत प्रश्न केला. “कोण पाहिजे?”
“हे तुमच्या शेजारी राहणारे कुठे बाहेर गेले आहेत का?” त्याने श्रावणीच्या घराकडे बोट दाखवत विचारलं.
“तू कोण?”
“मी श्रेयस, श्रावणी चा फ्रेंड, ४-५ दिवसांपूर्वी ती भेटली होती, त्यानंतर लायब्ररीत आली नाही म्हणून आलो तर घर बंद.”
“काय? किती दिवसांपूर्वी?”
“साधारण ४-५ दिवसांपूर्वी.”
“तू कोणत्या श्रावणीबद्दल बोलतोयस नक्की? पत्ता बरोबर आहे ना?” त्या स्त्रीने खात्री करायला विचारलं.
“हो काकू तिनेच पुर्वी सांगितला होता मला.” त्याने विश्वासाने सांगितलं.
“तू काहितरी चुकतोयस. हे घर श्रावणीचेच आहे पण तुझी फ्रेंड श्रावणी कोणीतरी वेगळी असावी.”
“नाही काकू हाच पत्ता आहे. ती एम. ए. करतेय ना आणि रोज लायब्ररीत यायची अभ्यासाला.”
“हो पण...... पण, हे कस शक्य आहे?” ती स्त्री जरा विवंचनेत पडली.
“का? काय झालं? असं का म्हणताय तुम्ही?”
“हे घर गेले दिड महिना बंद आहे. श्रावणी आणि तिचं कुटुंब ख्रिसमससाठी गोव्याला जात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला, फार भिषण अपघात होता. सगळे जागीच ठार झाले. मग कशी भेटेल ती तुला?”
“ क.... काsssय?”
असं मोठ्याने ओरडत त्याने हाताच्या मुठी आवळल्या त्याचा श्वास त्याच्या कंठात अडकला, त्याच्या पायाखालची जमीन सरकली होती. त्या बाईचे शब्द त्याच्यावर आभाळ होऊन कोसळले होते. त्याच्या हातांनी बाजूला असलेल्या खांबाचा आधार घ्यायचा प्रयत्न केला पण त्याची पकड निसटून तो खाली कोसळला. त्याला सावरायला ती स्त्री पुढे आली पण तो आधार नाकारत कसातरी उठून उभा राहीला... त्याला धड बोलताही येत नव्हते, तो कसातरी अडखळत बोलला,
"तुम्ही खोटे बोलताय का? .....
हे असं होणं कसं शक्य आहे?..... अहो आम्ही गेले दीड महिने झाले भेटतोय केवळ गेले चार पाच दिवस झाले ती नाही भेटली.... म्हणून तर आलोय मी.... " ती स्त्री त्याच्या कडे तो कदाचित वेडा आहे अशा नजरेने बघत होती..... ती म्हणाली "हे बघ, मला वाटतेय तुला काहीतरी भास झाला असावा, मी खरे तेच सांगितले आहे तुला.... त्यांना जाऊन आता दीड - दोन महिना होत आलाय...... आता तर त्यांचे कोणी नातेवाईक पण इथे राहत नाहीत " त्याची अवस्था पाहून त्या स्त्री ने त्याला पाणी आणून दिले... पण, तो ते नाकारून जड पाऊलांनी परत तिच्या घराजवळ आला. फाटका आडून ते बंदिस्त घर पहाताना त्याच्या पापण्या लवत नव्ह्त्या. मन सुन्न झालं होतं शरीर गोठून जावं तसा तो एका जागी खिळून उभा होता. त्या स्त्रीचे आघाती शब्द त्याचं मन स्विकारू पाहत नव्हतं, पण ते सतत परावर्तीत होऊन त्याच्या कानावर आदळत होते. एकाएकी वास्तवाची जणीव व्हावी तसा एका जोराच्या हुंदक्यासरशी त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले
“श्रावणी ss….”
आणि तो ओक्साबोक्षी रडू लागला...."

“साहेब ह्या समोरच्या रस्त्याने घेऊ ना गाडी?”
टॅक्सी ड्राइव्हरच्या प्रश्नाने तो एकदम भानावर आला, डोळे पुसत त्याने होकारार्थी मान हलवली. .... "
माझ्या प्रेमाची कबुलीच तिला माझ्यापासून दूर घेऊन गेली,
ती केवळ माझ्या प्रेमाच्या कबुली साठीच मृत्यूनंतर देखील परत आली होती....."
" जर त्या दिवशी मी तिला माझ्या प्रेमाबद्दल सांगितलं नसतं तर…..
पण तेच ऐकायला तर तिचा जीव माझ्यात अडकून राहीला होता....
श्रावणी.... परत ये एकदाच....
" नेहमीप्रमाणे त्याच्या मनाचे तेच खेळ सुरु झाले.....

“बस, थांबव इथे.. .
” स्मशानभूमी येताच पाकिटातील पैसे काढत तो म्हणाला.
“साहेब, रीटर्न साठी थांबू का?”
“नको, मला वेळ लागतो,
भरपूर बोलयचं असत तिच्याशी.
” म्हणत तो टॅक्सीबाहेर उतरून तिच्या ग्रेव्हच्या दिशेने चालू लागला.

तिच्यात हरवल्यावर

ती... कॉलेजचे लेक्चर ऑफ मिळाल्याचा आनंद क्षणभंगुरच टिकला कारण गाडी काढेपर्यंत आकाश काळ्या ढगांनी भरुन गेले होते. घरी जाईपर्यंत पाऊस पडणार हे खचीतच होते. वैतागुन गाडी काढली आणि शक्य तितक्या वेगाने घराकडे गाडी पळवली. चांदनी चौक पार करुन गाडी एन.डी.ए वरील माळरानाकडे वळवली. काही आठवड्यांपुर्वीचं उन्हानं रापलेल पिवळधम्मक गवत पावसाच्या आगमनाने हिरव्याकंच शालुत लपेटलं गेलं होतं.

पिवळ्या, गुलाबी रंगाची फुलं त्या गवताआडुन डोकावुन डोकावुन आपलं अस्तीत्व सिध्द करत होत्या. वार्‍याच्या झोक्याबरोबर झाडांच्या फांद्या बेधुंद होऊन झुलत होत्या. पण माझं लक्ष मात्र वेधुन घेतलं ’ति’नं. ’ती’ आमच्या कॉलेजमधली.. प्रत्येकाला आपलीच व्हावी अशी वाटावी अशी ती… दोन्ही हात पसरवुन ती डोळे मिटुन आकाशाकडे पाहात दुरवर उभी होती. मी गाडी कडेला लावली आणि शक्य तितक्या तिच्या जवळ जावुन तीला न्हाहाळु लागलो. काळ्याभिन्न मेघांच्या पार्श्रवभुमीवर तिचा तो पांढरा सफेद चुडीदार उठुन दिसत होता.

तिच्या चेहर्‍यावर पावसाचे रुपेरी, टपोरे थेंब बसले होते. मला पावसाचा इतका हेवा वाटला ना.. तिच्या अंगाला घट्ट बिलगुन बसला होता तो, तिच्या चेहर्‍यावरील पावसाचे थेंब सुध्दा तिच्या गालावरुन उतरायला तयार नव्हते, स्वतःच्या आगमनाने इतरांना अडकवुन ठेवणारा तो इथे मात्र तिच्या काळ्याभोर केसांमध्ये अडकुन बसला होता. मोठमोठ्या झाडांना हेलावुन सोडणारा तो सोसाट्याचा वारा इथे मात्र तिच्या केसांमध्ये मंद मंद रुंजी घालत होता. तिच्या पापण्यांची होणारी नाजुक हालचाल मनाला कावरं-बावरं करत होती.

तिच्या श्वाच्छोश्वासांचा आवाज ढगांच्या गडगडाटातही मला स्पष्ट ऐकु येत होता. वार्‍याची पुन्हा एक लहरं आली आणि तिच्या केसांची बट तिच्या चेहर्‍यावर जाऊन विसावली. परंतु तिने चेहर्‍यावरचे केस बाजुला घेण्याचा कुठलाही प्रयत्न केला नाही. वाटलं, तिच्या जवळ जावं, तिच्या चेहर्‍यावरुन ओघळणारे पाण्याचे थेंब ओंजळीत भरुन घ्यावेत..पावसाच्या शिडकाव्याने हवेत पसरलेल्या भिजलेल्या मातीच्या सुखंदापेक्षाही जास्त सुखद, जास्त मादक, मनावर आनंदाचे तरंग निर्माण करणारा तिच्या केसांमधला तो तजेलदार सुगंध श्वासामध्ये भरुन घ्यावा.

तिच्या शरीराची उब, थंडगार पडलेल्या माझ्या शरीरावर ओढुन घ्यावी. नुसत्या विचारांनीच अतीव सुखाने डोळे मिटले गेले आणि शांतपणे झाडाला टेकुन उभा राहीलो. डोळे उघडले तेंव्हा ती माझ्या समोरच उभी होती. तिची नजर माझ्या डोळ्यांना भेदत आरपार हृदयाला जाऊन भिडली. अचानक तिच्या सामोर्‍या येण्याने मी भेदरुन गेलो. काय बोलावे काहीच सुचेना.. सारवासारव करण्यासाठी तोंड उघडले, पण शब्द घश्यातच अडकले. ती माझ्याकडे बघुन खुदकन हसली आणि हृदयाचा एक ठोका चक्क क्षणभर थांबुन गेला. तिने माझा हात धरला आणि मला हळुवारपणे पावसात ओढले. तिचा तो स्पर्श…… अंगावर काटा आला… मानेवरचे केस उभे राहीले. मी हिप्नॉटाईझ झाल्यासारखा तिच्या मागोमाग चालत गेलो.

जमीनीवरील हिरवीगार गवताची पाती पावसाच्या आगमनाने जितके प्रफुल्लीत झाली नसतील तितकी तिच्या ओढणीच्या स्पर्शाने ती मोहरुन जात होती. गुलाबी फुलं तिच्या गालावर पसरलेल्या लालीशी बरोबरी करण्याचा असमर्थ प्रयत्न करत होती. जमीनीवर साठलेल्या तांबुस-चॉकलेटी पाण्याला झालेला तिच्या पावलांचा स्पर्श त्याला बेभान करुन टाकत होता. मी कुठे वहावत चाललो होतो, माझं मलाच ठाऊक नव्हतं.. डोंगरावरुन सुरु झालेल्या पावसाच्या धारेला तरी कुठं माहीत असतं ते कुठे जाणार आहे ते.. ते नुसत वहावत जातं.. वसुंधरेच्या गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने.. बेफाम होत, हिंदकळत, ठेचाळत…

माझंही तस्संच झालं होतं.. माळरानाच्या एकदम कडेला मी तिच्याबरोबर येऊन पोहोचलो. समोर धुक्यात हरवलेलं माझं गाव होतं.. पावसांच्या सरीत भिजलेले रस्ते होते, नखशिखांत नटलेले डोंगर होते. ति एका खडकावर बसली, मी तिच्या शेजारीच.. तिला खेटुन बसलो.. माझी मान आपसुकच तिच्या खांद्यावर विसावली. पावसाच्या थेंबाने भिजलेला वारा सर्वांगाला झोंबत होता. भिजलेले शरीर त्या थंड वार्‍याने शहारत होते. तिने माझ्या हातावर तिची ओढणी पांघरली.. इतक्यावेळ धडधडणारे हृदय आता शांत झालं होतं.

आसमंतातले सर्व आवाज जणु माझ्या कानापर्यंत येऊन परत गेले होते. स्पेस.. अवकाशातली शांतता जणु आजुबाजुला विखरुन पडली होती. मी जड झालेले डोळे उघडुन तिच्याकडे पाहीले.. साखरेसारखे तिचे गोड डोळे मी कित्तेक वेळ पहात राहीलो. तिने तिच्या बोटाचे नख माझ्या मनगटापासुन खांद्यापर्यंत फिरवले. तो स्पर्श मला अंगावर हजारो मोरपिस फिरवल्यासारखा भासला. नकळत माझा हात तिच्या मानेवरुन फिरत तिच्या नाजुक गळ्य़ापर्यंत आला. आवेगाने तिने मला घट्ट मिठी मारली….. तिचा गरम श्वास माझ्या मानेवर रोमांच निर्माण करत होता. तिच्या हृदयाची धडधड माझ्या हृदयाला जणु काही सांगु पहात होती. सुखाच्या त्या परमोच्च क्षणात बुडालेले असतानाच मागे उभा राहीलेला पोलीस म्हणाला…”ओ लैला मजनु.. चला उठा इथंन.. आपल्या घरी जाऊन रोमान्स करा.. उठा

चलेंज "एक पूर्ण दिवस तू माझ्याशिवाय राहून दाखवायचे,

एकदा एक मुलगा त्याच्या प्रेयसीला Challenge करतो कि,
"एक पूर्ण दिवस तू
माझ्याशिवाय राहून दाखवायचे,
मला फोन, मैल, मेसेज काहीही करायचे नाही
............................
...जर तू अस करून दाखविलेस तर मी तुझ्याशी
लगेच लग्न करेन ........!!!"
मुलगी म्हणाली, "खरे तर मला एक क्षण
सुद्धा तुझ्या शिवाय राहायचे नाहीये ........... पण तरीही आज तू मला
challenge केले आहेस म्हणून मी एक पूर्ण दिवस काहीही contact न करण्याचे
challenge स्वीकारत आहे !".
एक पूर्ण दिवस काहीही contact न करता जातो.
दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी ती मुलगी खूप उत्सुकतेने त्या मुलाला भेटायला
त्याच्या घरी जाते .................. पण ...............
घरात पोचताच
ती तिच्या प्रियकराची पांढर्या शुभ्र कापडात ठेवलेली व वरती हार घातलेली
body बघते
आणि तिला एकदम खूप मोठा धक्का बसतो .............
तिला
हे अस कस झाले ??? , का झाले ????? .....काहीच कळत नव्हते..............
रडावे
तर अश्रूंचा पूर येईल, शांत तर राहातच येत नव्हते ...... कंठ दाटून आलेला
......
सर्व आठवणी डोळ्यासमोर एक क्षणात उभ्या राहिल्या ........
तेव्हड्यात
त्याच्या आईने त्याने तिच्यासाठी लिहिलेली चिठी तिच्याकडे दिली त्यात
लिहिले होते ,
" कर्करोगाच्या आजरामुळे माझ्या कडे शेवटचा एकच दिवस
राहिला होता म्हणून मला तुला challange करावे लागले ................आणि तू
ते करून दाखविलेस, Baby...... , आता फक्त हेच तुला रोज करायचे आहे*

मी, ती आणि आपली नेहमीचीच बस

मी, ती आणि आपली नेहमीचीच बस.....छोटीशी प्रेम कथा



सकाळी ७.५० च्या बसमध्ये मी नेहमी प्रमाणे चढलो..

तिकीट काढल सगळ झाल आणि वरच्या दांडीला लटकलो

इकड तिकड बघताना सहज तिच्यावर नजर गेली..

शब्द नाहीत, smile नाही direct काळजाला जाऊन भिडली...
तिच्याकडे बघून मग मी एकटा मनाशी हसायचो..
तिला दिसू नये म्हणून ते smile ओठातच ठेवायचो...

अस रोज घडता घडता माझ smile तिला दिसलं
ओळख नाही पाळख नाही तिन पण आपल्याला smile दिलं..
क्षणात मनाच्या मोराचा झकास पिसारा फुलला....
तीच ते हसू बघून दिल garden garden झाला...

दुसऱ्या दिवशी धाडस करून मी तिच्याशी बोललो
बोलता बोलता मी चक्क तिच्या प्रेमातच पडलो ..
हळू हळू ती रोज माझ्यासाठी जागा धरायला लागली..





मग ती कस तिकीट काढणार?
म्हणून तिकीटाची जबाबदारी माझ्यावर आली..



अस होत होत चहा झाला कॉफी झाली..
दोन पिक्चर झाले तिच्या birthdaychi party झाली..
म्हंटल तिला आता आपल्या मनीच गुज सांगाव
तिचा होकार येताच तिला आपल्या मिठीत घ्याव ..
म्हणून दुसऱ्या दिवशी ग्रीटिंग card नी गुलाबाचं फूल आणलं..
नवीन शर्ट घालून तिच्या शेजारी स्थान ग्रहण केल..

तिला ग्रीटिंग देणार तेवढ्यात तिन हातात पत्रिका ठेवली
म्हणाली "२३ ला लग्न आहे कालच engagement झाली "
म्हणल च्यायला नेहमी आपलाच का असा पोपट होतो?

कुणावर प्रेम केल कि त्याचा नेहमी असा का शेवट होतो?
सगळ मनात ठेवून मग तीच अभिनंदन केल
आता उद्यापासून नाही म्हणून तीच शेवटच ticket काढलं..
२३ ला आठवणीने तिच्या लग्नाला गेलो
तिला आणि तिचा नवऱ्याला दोघांना congrats करून आलो.
…………………

आता मी रोज तसाच बसने जातो एकट्याच ticket काढतो
जागा मिळाली तर बसतो नाहीतर दांडीला लटकतो
पण कुणीही बघून हसलं तरी मुळीच हसत नाही
आणि जागा मिळाली तरीही मुलींजवळ बसत नाही...




कृपया आपले बहुमुल्य मत नोंदवा...

हा लेख इतक्या लोकांना आवडला - 1,420
हा लेख इतक्या लोकांना नावडला - 0

तुम्हाला आवडला का - होय नाही

असा असावा माझा प्रियकर ..

असा असावा माझा प्रियकर ...
भ्रमरासारखा गुंजन करणारा ,
गप्प राहा अस म्हणुन ही बडबड करणारा ,
मनातल त्याच्या निरागस बोलणारा ,

सतत हसणारा 
अन दुस-यांना हसवणारा ,
दूर राहूनही जवलिक निर्माण करणारा ,
त्याच्या प्रेमाने मोहून टाकनारा ,
 
त्याच माझ्यावरच प्रेम पाहून
दुस-यांना हेवा वाटेल अस राहणारा ,
वसंताताल्या श्रावनाप्रमाने भासणारा ,
अन मुसलधार पावसात प्रणयधुंद होणारा ,
 माझ्या मनातल ओळखून
मला समजणारा ,
माझ चुकलेल पावुल सावरणारा ,
माझ्या बडबडीवर रागावनारा अन हसणारा ,

माझ्या डोळ्यातून वाहणार पानी 
त्याच्या ओठाने टिपनारा,
आपलस करून सोबत चालणारा ,
सुख दू:खात सावलिप्रमाने राहणारा,
 
असा असावा माझा प्रियकर.... 

असा असावा माझा प्रियकर ....

असा असावा माझा प्रियकर ...
भ्रमरासारखा गुंजन करणारा ,
गप्प राहा अस म्हणुन ही बडबड करणारा ,
मनातल त्याच्या निरागस बोलणारा ,

सतत हसणारा 
अन दुस-यांना हसवणारा ,
दूर राहूनही जवलिक निर्माण करणारा ,
त्याच्या प्रेमाने मोहून टाकनारा ,
 
त्याच माझ्यावरच प्रेम पाहून
दुस-यांना हेवा वाटेल अस राहणारा ,
वसंताताल्या श्रावनाप्रमाने भासणारा ,
अन मुसलधार पावसात प्रणयधुंद होणारा ,
 माझ्या मनातल ओळखून
मला समजणारा ,
माझ चुकलेल पावुल सावरणारा ,
माझ्या बडबडीवर रागावनारा अन हसणारा ,

माझ्या डोळ्यातून वाहणार पानी 
त्याच्या ओठाने टिपनारा,
आपलस करून सोबत चालणारा ,
सुख दू:खात सावलिप्रमाने राहणारा,
 
असा असावा माझा प्रियकर.... 

चाटिंग ..............chatting ( nice story )

  लग्नानंतर   आयुष्यात  आलेला पहिला  मुलगा .
वयाने  लहान  पण  मनाने  आणि  बुद्धीने  खूप  मोठा   होता. त्याच्याशी
बोलताना  परकेपणा  कधीच  वाटला  नाही . नेहमी  तो  माझ्या जवळचा  वाटायचा
.कधी  कधी  तर  अस  वाटायचं  कि  विवेक  ऐवजी  हाच  जर माझ्या  आयुष्यात
आला  असता  तर .…..पण  म्हणतात  ना  नियतीने सर्वांच्या  गाठी
बांधलेल्या  असतात  तसच  काही  झाल  असाव . त्याचा फोटो  मागूनही  त्याने
कधी  पाठवला  नाही , तो  नेहमी  म्हणायचं  कि माणसाची  प्रतिमा
त्याच्या  बोलण्यातून  प्रकट  होते . अस  समाज  कि तू आंधळी  आहेस  आणि
तुला   एक  शिल्पकृती  बनवायची  आहे  . मी  खूप प्रयत्न  केला  त्याची
प्रतिकृती  बनवण्याचा  पण  मनासारखी  जमलीच नाही . एका  एकदम  सामान्य
मुलाची  मुर्त्य  माझ्या  हातून  घडली . अस वाटलं  त्याच्या  चेहऱ्यातून
मुख्यतः  त्याच्या  डोळ्यातून  त्याच्या मनातले  सराव  भाव  प्रकट  होतात
. जणू  काही  त्याचे  डोळेच  माझ्याशी मूक  संवाद  साधत  आहेत . एकदा
त्याने  phone केला  आणि   माझ्या आवडीचे  colour   विचारले , मी  तपकिरी
आणि  cream colour सांगितले  . त्याने  त्या  दिवशी  तपकिरी  colourcha
 shirt आणि  cream colourchi pant   घेतली  . मग  माझ्या  मनातल्या
आकृतीलाही  मी तेच  वस्त्र  चढवले . खूप  गोड  दिसत  होता  तो . कधी
motor   cycle   वर  बसून  मला फिरवताना ,कधी  पावसाच्या  सारींपासून
एकाच  छत्रीतून  स्वतःचा  बचाव करताना  दिसायचा . त्याच्याबरोबर  फिरताना
अस  वाटायचं  कि  हा  प्रवास कधीच  संपू  नये  . आणि  लवकर  तो  सत्यात
उतरावा .


                     1 ऑक्टोबरला  माझ्या  वाढदिवसाला  chatting
वरून celebrate   केलेला  तो  वाढदिवस  मी  कधीच  विसरू  शकत  नाही .
ज्या अपेक्षा  मी  विवेक  कडून  केल्या  होत्या  त्या  सर्व  त्याने
पूर्ण केल्या . माझ्याकडून  कशाचीही  अपेक्षा   न  करता ……! कस  जमत  रे
तुला हे . माझा   नवरासुद्धा  काही  न  काही  तर  शारीरिक  सुखाची
अपेक्षा करतो , पण  तू  मात्र  फक्त  देत  गेलास  अमाप  सुख , ज्यात  मी
पूर्णपणे  न्हाऊन  निघाले .
            Orkut मधाळ  तुझ  नाव …..मनापासून  ! तुझ  प्रोफिले  खूप
आवडल  आणि  तुला  मैत्रीसाठी  विचारलं . वाटलं  होत  सर्व  मुलांप्रमाणे
तुही  बोलशील  काय  करतेस ? नाव  काय ? राहायला  कुठे  ? BF   आहे  का ?
फोन   no.दे . पण  तू   यातला  एकही  प्रश्न  विचारला   नाहीस . तुझा
पहिलाच  प्रश्न  मनाला  स्पर्शून  गेला   कधी  कुणावर  प्रेम  केल  आहेस
का ? या  प्रश्नाने  माझ्या   आयुष्याच्या  पुस्तकातली  सर्व  पाने
उलगडली  गेली . पण  खूप  विचारांती  ठरवलं  कि  इतक्या  लवकर  याला  काही
 सांगायचं  नाही . स्वतःची  personal life अशी  कुणाबरोबर  शहरे  करायची
नाही . मी  तुला काहीच  नाही  सांगितलं . घरी  आई  ,वडील  आणि  भाउ
यांच्याबरोबर  राहते . स्वतःची  separate   room आहे  ,कॉम्पुटर
engineering करते  सर्व  खोट  सांगितलं . तास  न  तास  तुझ्याशी  chating
 करायचे  पण  तुला  काही  खर  सांगितलं  नाही  . तीन  दिवसांच्या
बोलण्याने  तू  मला  पूर्ण  जिंकलास . अशा  स्वभावाचा  मुलगा  मी
आजपर्यंत  कधी  बघितला  नव्हता . तुझ्याशी  chatting करताना  रोहन , राज
यांच्याशीही  बोलायचे  पण  त्यांच  बोलन  आणि  तुझ  बोलन  यात  कितीतरी
फरक  hota  . जगापेक्षा  कितीतरी  वेगळा  होतास . तुला  फसवण  मला  जमलाच
 नाही  रे . काय  अशी  जादू  केलीस  कोण  जाणे  पण  चौथ्या  दिवशी ठरवलं
तुला  सर्व  काही   खर  सांगायचं . तसा  scrap   तुला  केला , माझ  लग्न
होऊन  3 वर्ष  झालेत . मी  माझ्या  नवरयाबरोबर  देल्हीला  राहते . हे
सर्व  ऐकून  तू  माझ्याशी  मैत्री  ठेवणार  नाहीस , नको  ठेउस , bye.
एवढाच  scrap   होता  तो . पण  तुही  तितकाच  शांत  reply दिलास  . लग्न
हे  एक  बंधन  आहे , त्यात  तू  अडकली  आहेस .पण  तुझ  मन  अजूनही
प्रेमासाठी  आसुसलेल  आहे  शारीरिक  नाही  तर  मानसिक . मी  ठरवलं  होत
कि  तुला  काही  reply  द्यायचा  नाही . या  आधी  मी  बर्याच  जणांना  अस
 सांगतल  होत  पण  कोणी  मला  reply केला  नाही .  खोटारडी  म्हणून  माझा
 अपमान  केला  . पण  कोणी  माझ्या  मनात  उतरून  बघितलं  नाही  कि  मी का
अस   वागते  ? पण  तू  मात्र  बरोबर  ओळखलस . मनकवडा  आहेस  कि  काय रे
? पूर्ण  जिंकलस  रे   मला   तू  पूर्ण  जिंकलस . ठरवलं , कि   तुला सर्व
सांगायचं .


            College मध्ये  असताना  विवेकशी  प्रेम  झाल . जातीच्या
कारणामुळे  पळून   जून  कोर्टात  लग्न  केल . विवेक  oberoy च्या 'साथिया
' फिल्म  सारख  शेवटी  घरी  कळल्यावर  आम्ही  gajiyaabadla flat   घेऊन
राहायला  लागलो . सुरुवातीचे  दिवस  खूप  सुखात  गेले .विवेकाने  फक्त
चंद्र  तारे  तोडून  ते  माझ्यावर  उधळायचे  बाकी ठेवले  होते . इतके
सुख  त्याने  मला  दिले . पण  काही  दिवसातच ग्रहणाचे  काळे  ढग  आकाशात
दिसायला  लागले  ते  माझ्या  सासुबाइन्च्या  रूपाने . तिला  मी  सून
म्हणून  मान्य  नव्हते  .पण  विवेकसमोर त्या काही  बोलायच्या  नाही . पण
तो  office ला  गेल्यावर  मात्र  बारा  तास मला  टोमणे  सहन  करायला
लागायचे . तो  थकून  यायचा  म्हणून  मी  त्याला  काही  न  सांगता  सहन
करत  होते  . पण  एकदा  सहन  करण्याची  क्षमता संपली  आणि  त्याला  सर्व
काही  सांगितलं . आश्चर्य  म्हणजे  त्याने त्याच्या  आईची  बाजू  घेतली .
Tevhaa  मी  2 महिन्यांची  pregnant होते . भांडणामध्ये  त्याने  मला
ढकललं    आणि  मी  kitchen च्या  ओट्यावर पोटाशी  पडले . हा  माझा  पहिला
miscourage. सासूबाई  सर्व   बघत होत्या  पण  काही  बोलल्या  नाही .
त्यानंतरही  एका  वर्षाने  असाच  झाल तेव्हा  मी  जमिनीवर  पडले  तो
दुसरा  miscourage . मला  काही  कळायचं नाही  कि  काय  कराव  आई
वडिलांकडे  जायला  तोंड  नव्हत  .सर्काशिताल्या  वाघासारखी  माझी  अवस्था
झाली  होती . नंतर  मी  काही  बोलायचे  नाही .सासूबाई   lucknow ला
निघून  गेल्या  आणि  सर्व  त्रास  कमी  झाला . पण विवेकबद्दल  असलेल
प्रेम  कितीतरी  पटींनी  कमी  झाल  . ज्या  मुलासाठी मी  स्वतःच्या  आई
वडिलांचा  विचार  न  करता  घरातून   पळून  आले . त्याने  माझा   जराही
विचार  karu  नये  ? दिवसभर  घरात  बसून  कंटाळा यायचा  मग  time pass
म्हणून   orkut वर  एक  fake account उघडल  आणि सहज  म्हणून  मुलांसोबत
time pass करायचा  मजा  यायची  सर्वांना छाल्ताना  , मी   chat करताना
त्यांची  उत्सुकता  अगदी  शिगेला पोहोचायची   खूप  खेळायचे  त्यांच्या
मनाशी  , आणि  मग  कंटाळा  आला  कि  त्याला  सांगायचं  माझ  लग्न  झाल
आहे . तो  मुलगा   आपोआप  बोलायचं बंद  करायचा .पण  तू  तास  काही  केल
नाहीस  . बाकीच्यांना  कलाल    कि माझ  लग्न  झालेलं  आहे  ,तर  कधी  मला
विचारायचे  नाही  कि  तो  कसा आहे ? काय  करतो ? पण   तू  मात्र  मला
त्याच्याविषयी  सर्व  विचारलास मलाही  तुझ्यापासून  काहीही  लपवता  आल
नाही  .जी  गोष्ट  मी   आजपर्यंत  माझ्या  मित्र  -मैत्रीणीना    आई
-वडिलांना देखील   नाही   सांगितली तइ   सर्व  तुला   सांगितली
तुझ्याशी    बोलताना   वेळ   कसा  निघून जायचा   कळायचं  सुद्धा   नाही .
           त्या  दिवशी  पहिल्यांदा  तू  call केलास  , पहिल्यांदा  मी
तुझा  आवाज  ऐकत  होते  .तुझ्या  बोलण्याकडे  maaz  लक्षच  नव्हत , तुझी
मधाळ  वाणी  , बोलण्यातला  आदब्शिर्पना , नम्रता  यातच  मी  गुंग  झाले .
गमतीने  तुला  विचारलं  कि तू  गायक  आहेस  का ? माझ्या  सात
पिड्यांपासून  एकही   गायक  आमच्या  घरात  जन्मला  नाही  हे  तुझ  उत्तर
, मग  chatting करतानाही  तुझा  आवाज  ऐकत  आहे  अस  वाटायचं . 3 महिने
झाले  आपल्या  मैत्रीला  मी  तुझे  सर्व  उपदेश  पाळण्याचा  प्रयत्न  करत
 होते . दर  मंगळवारी  तू  माझ्यासाठी  प्रार्थना  करायचास , स्वतःसाठी
का   नाही   मागितलास  रे  ? का  आम्हालाच  भरभरून  दिल ? तू  नेहमी
म्हणायचास  कि   everything will be all right देव  सर्व  काही  ठीक करेल
.  तो  माझी  प्रार्थना  जरूर  पूर्ण  करेन .
             विवेक  आणि  मी  काही  दिवसांसाठी  जेव्हा  दिल्लीला  गेलो
तेव्हा  तुझ्याशी  नित  बोलताच  आल  नाही . कधी  जाव  तुझ्याशी  बोलते अस
वाटत  होत  . पाच  दिवसांनी  गाजीयाबाडला  आलो  , मी  सतत  विवेक च्या
office मध्ये  जाण्याची  वाट  बघत  होते . त्याने  जसा  घराच्या बाहेर
पाय  ठेवला  तसच  विजेच्या  वेगाने  येऊन  कॉम्पुटर  चालू  केला आणि
आश्चर्याचा  धाक्का  बसला   तुझा  एकही  scrap नव्हता . तुला   call
करण्याचा  प्रयत्न  केला   पण  तोही  लागत  नव्हता  मी  खूप  वेळ  विचार
केला  मग  म्हटलं  मी  इथे  नसल्याने  तू  scrap   केला  नसशील  .तुला
scrap पाठवले   SMS केले  पण  काही  उत्तर  मिळाले  नाही  .एवढा  राग
येतो  तुला  माहित  नव्हत  कारण  गेल्या  3 महिन्यात  एकदाही  रागावला
नाहीस  आणि  आज  मात्र    एकदम  नातच  तोडून  टाकल्यासारख  वागत  होतास .
2 दिवस  मी  वाट  बघितली  कॉम्पुटर  समोर  बसून  .तुझ्या  online
येण्याची  vaat बघत  होते  पण  तू  online आला  नाहीस  . तुझा  एकही
reply आला  नाही . मग  मात्र  खूप  बावरले  काय   घडल  काहीच  काळात
नव्हत . 


अचानक  आठवण  आली   कि  email च  account open करून  बघाव .
त्यात   तुझा  mail बघितला  आणि  अधाशासारखी  वाचायला  सुरुवात  केली
Dear मेघा ,
                      

माझ्या  आयुष्यातले  सर्वात  चांगले  क्षण  मी
तुझ्यासोबत  घालवले . हे  क्षण  मी  माझ्या  मनाच्या  कप्प्यात  बंदिस्त
करून  ठेवले  आहेत . ते  फक्त  माझे  आहेत . त्याच्यावर  कुणाचा  हक़्क़
नाही . आता  मी  जे  काही  तुला  सांगणार  आहे  त्यावर  कदाचित  तुझा
विश्वास  बसणार  नाही .  पण  दुर्दैवाने  हे  सर्व  खर  आहे  . मी
engineering student आहे  ,मुंबईला  राहतो  हे  सर्व  खर  आहे  .पण  मी
कुठलाही  part time job करत  नाही , माझे  वडील  watchman नाहीत , आई
दुसर्यांच्या  घरी  धुनी  भांडी  करत  नाही  . तू  जस  मला  सांगितलं
होतास  कि तू   अविवाहित  आहेस  तसच  मी  तुझ्याशी  खोत  बोललो  यासाठी
मला  माफ  कर . I am really sorry for that.माझे  वडील  import- export
चा  buisiness कटात , आई  cardiologist आहे . एक  वर्षापासून  मला  blood
cancer आहे , आणि  तुला  माहीतच  असेल  कि  यावर  काही  इलाज  नाही .
माझंही  तेच   झाल  आहे  .orkut वरच्या  कुठल्याही  मित्राला  मैत्रिणीला
 हे  माहित  नाही . तुझ्याप्रमाणे  माझाही  हे  fake account आहे  आणि
यातले  सगळे  मित्र  अनोळखी  आहेत . पण  तुझ्याशी  मैत्री पलीकडच  नात
निर्माण  झाल  त्यामुळे   तुझ्यापासून  मी  काहीही  लपाउ  शकत  नाही
.जेव्हा  मी  तुला  सांगायचो  कि  मी   job ला  जातोय  तेव्हा  मी
आईबरोबर  दवाखान्यात  जायचो . तिने   प्रक्टीचे  बंद  केली  आणि  पूर्ण
वेळ  मला देते माझ्या  देखभालीसाठी . ज्या  दिवशी  मला  cancer असल्याच
कलाल  त्या  दिवशी  दोघांवरही  आभाळ  कोसळल  . आमच्या  हसत्या  खेळत्या
घराला  कोणाचीतरी  नजर  लागल्यासारख  झाल . खूप  इलाज  केले  पण  काही
झाल  नाही , मंत्र -तंत्र , उपास -तपास , नवस  सर्व  काही  झाल  पण  काही
 उपयोग  झाला  नाही . माझ्या  खूप  जवळच्या  मित्रांनाच  हे  माहित  आहे
.मला  कॉलेज मध्ये  जायला  बंदी  केली  म्हणून  मीही  घरीच  orkut वर
नवीन  friend बनवन  त्यांच्याशी  गप्पा  मारणे  यात  वेळ  घालवायला लागलो
. तू  ज्या  दिवशी  मला  mail केला  तेव्हाच  मला  कलाल  कि  काहीतरी
प्रोब्लेम  नक्कीच  आहे  आणि  तूच मला  खर  काय  ते   सांगशील  आणि  तसच
घडल . त्या  दिवसापासून  दररोज बाप्पाजवळ  प्रार्थना  करायचो  कि  सर्व
काही  ठीक  होऊ   दे . तुझ्या miscorage बद्दल  वाचून  तर  अंगावर  काटाच
आला  .doctor ने  तुला सांगितलं  होत  कि  परत  तू  conceive नाही  करू
शकणार  पण  माझा देवावर  पूर्ण  विश्वास  होता  दर  मंगळवारी  बाप्पाकडे
तुझ्यासाठी प्रार्थना  करायचो .
                   तू  दिल्लीला  जात  आहेस  पण  मला  मात्र  करमणार
नाही  आणि  आजकाल  मलापण  त्रास  खूप  होतोय . आई  जास्त  वेळ
कॉम्पुटरसमोर   बसू  देत  नाही  . म्हणून  तुला  सर्व  काही  सांगतोय
,काही दिवसांनी  कदाचित  मी  या  जगात  नसेन  पण  देवाजवळ  एवढीच
प्रार्थना करतो  कि , तू  कुठेही  राहा  पण  सुखात  राहा . विवेकच
तुझ्यावरच प्रेम  कधीच  कमी  होऊ  नये  आणि  तुझ   त्याच्यावार्चाही . जर
तुम्ही दोघे  मानाने  एकत्र  आले  तर  सर्वात  जास्त  आनंद  मलाच  होईल
, आणि मला  माहित  आहे  कि  हे  लवकरच  होईल , आणि  तुझ्या  pregnancy चा
एक mail माझ्या  inbox मध्ये  पडला  असेल . काय  माहित  मी  असेन  का
नसेन …..एक  प्रार्थना  जरूर  करेन  माझ्यासाठी  कि  जर  मी  या  जगातून
गेलो  तरी  पुनर्जन्म  घेऊन  तुझ  आणि  विवेकच  बाल  म्हणून  या  जगात
परत पाउल  ठेवेन . सर्व  काही  ठीक  होईल  ,देवावर  विश्वास  ठेव  आणि
हो काळजी  ghe स्वतःची  ,विवेकाची  आणि  होणार्या  बाळाची .
 फक्त  तुझाच   मनापासून  (मनु )
                    Mail   वाचून  एकदम  shock झाले  . मन  अगदी  सुन्न
झाले  .सुमती  क्षेत्रामाडेंची    'युगंधरा ' वाचल्यानंतर  झाल  अगदी तसं
.तुला  call करायचा  प्रयत्न  केला , पण
                                                      तुमसे  मिलके  ऐसा  लागा
                                                      तुमसे  मिलके
                                                      आरमा  हुये  पुरे  दिलके
                                                      ऐ  मेरी   जाने  वफा
                                                      तेरी  मेरी  मेरी  तेरी
                                                      एक  जान  हैं
                                                       साथ  तेरे
रहेंगे   सदा ……..
                         हि   callertune नुसतीच  वाजत  राहिली ,रोज
तुला  SMS, scrap करते पण  उत्तर  कधीच  येत  नाही  .आज  3 महिन्यांनी
तुला  mail करते  आहे .खरच  तुझ्या  प्रार्थनेत  खूप   शक्ती  आहे  ,ज्या
ठिकाणी  डॉक्टरांनी आशा  सोडली  होती  तिथे   तुझ्या  प्रार्थनेमुळे
चमत्कार  घडला . आज तुला  सांगावास  वाटत  कि  मी  pregnant आहे . जेव्हा
विवेकला  कळल तेव्हा  त्याने  मला  उचलून  गिरकीच  घेतली  पण  मला  तू
हवा  होतास त्या  ठिकाणी . काय  माहित  का  पण  तू  सांगितल्याप्रमाणे
मी त्याच्याशी  चांगल  वागतेय  आणि  तोही  खूप  चांगला  वागतोय  माझ्याशी
खूप  काळजी  घेतोय  माझी . तू  स्वतःसाठी  का  नाही  प्रार्थना  केलीस
…..का  नाही ?  माझ्या  पोटात  वाढणार  बाल  तुझ्या  रूपात  नाही  याव
हीच प्रार्थना  देवाजवळ  करते . माझ  आयुष्य  तुला  लाभू  दे……..मनापासून
फक्त  तुलाच

लग्न - Nice Story (Must Read)

समीरपाटील हा कॅउम्प्युटर इनजीनिइर होता. नुकताच इंग्लंड वरून आला आणि
त्याचेआई बाबा त्याला लग्न कर म्हणून मागे लागले. इतके दिवस तो परदेशी
जायचयम्हणून टालात होता पण आता कसलाही बहाण उरला नव्हता. ठरलं तर मग,
"आपणशुक्रवारी पूजा च्या घरी जायचं समीर चे बाबा म्हणाले आणि सर्व
आप्तमंडळीनी होकार दिला. समीर चा भाऊ विशेष खुश होता.
त्यानं कित्तेक वर्ष्या पासून ठरवलं होत कि तो भावाच्या लागन्नात काय
शिवणार आणि कोणता रंगाचा कोट घालणार.
ठरल्या प्रमाणे दुपारी सुमारे २ वाजता, समीर, समीर चे बाबा आणि आई
आणित्याचा भाऊ सर्व जन पाहुण्या मंडलींच्या घरी हजार झाले. समीर च्या
मनातविचार आला कि हि मुलगी जेमतेम शिकलेली. तिला धड इंग्रजी बोलता येत
नाही.आपण यीला नाही म्हणूयात आंनी सोपस्कार म्हणून काही तर
प्रश्न्याविचारुयात.
सर्व मांडिली बसल्या नंतर थोड्याच वेळात पाणी घेऊन एक छोटीशी मुलगी आली.
ती नक्कीच मुलीची लहानी बहिण असावी, समीर विचार करत होता.मुली कडची सर्व
मंडळी त्याच्या कडेच पाहत असल्या मुळे तो शरमून खालीच नजरटाकून बसलेला
होता जणू मुलगी येणार आणि त्यालाच प्रश्न विचारणार होती.
म्हध्यास्ती असलेल्या एकाने टी. वी चालू केला. सर्व जन टी. वी. कडे
बघतबसले. समीर ला जणू काही असा वाटल कि त्याची न्यायाधीशाने निर्धोष
मुक्तताकेली आहे. थोड हलक वाटायला लागल त्याला. एकदाच लवकर पोहे उरकून
आणि काईनाही ते प्रश्न विचारून, घरी जाऊन मस्त बाईक वर मित्र कडे जाऊन
बसून रहावअसा त्याचा विचार होता. त्याला लग्न टाळण्या मागे एक कारण होता.
ते म्हणजेतो फक्त २५ वर्ष्यांचा होता आणि त्याचा एका देखील वर्गमित्रच
लग्न आणखीझालेलं नव्हत. इतकच काय कोणी लग्नाचा विचार देखील करत नव्हत.
१० - २० मिनिट नंतर एक २० वर्ष्याची मुलगी पोहे घेऊन आली. समीर ने
वरतीतिच्या कडे न बघतच पोहे घेतले आणि तो खाऊ लागला. सर्व मंडलींची पोहे
खाऊनझ्याला नंतर एक पाहुणा म्हणाल ठीक आहे आम्ही येतो आता. समीर ला वाटल
चला,प्रश्न्न उत्तचाचा कार्यक्रम न सहन करता आपण सुटलो. पण समीर चे
बाबाम्हणले आहो आमचा समीर जरा लाजरा आहे.
त्याला आणि मुलीला थोड बोलू द्या, एक मेकांची आवड निवड कळू देत. समीर ला
तर वाटल जस खटला पुन चालू झालाय कोर्टात आणि पुन्हा त्यालान्यायाधीशाला
सामोरे जावे लागणार. सर्वांनी समीर च्या बाबाच्याम्हनंण्याला दुजोरा
दिला.
मुलीला बोलावण्यात आल. मुलीगी आली आणि समीर समोर येऊन बसिली. मुलीचे
वडीलम्हणाले विचार तुम्हाला काही प्रश्न असतील तर. समीर च्या बाबांनी
समीरलासर्व मंडली समोर सुनावलं म्हणाले...समीर, विचार आता तुला काई
विचारायचंते, शेवटी तुम्हा दोखांची पसंती महत्वाची. सर्वी मंडळींनी,
ज्याना आतापर्यत फक्त पोहे खाण्याच काम होत त्यांनी लगेच होकार भरला.
समीर ने प्रश्न विचारण्यासाठी वर मान केली आणि क्षण भर तो फक्त
बघतराहिला. आई बाबा जेव्हा त्याला विचारी अरे बाबा..तुला मुलगी कशी
हवीतेव्हा तो काही सांगू शकत नाहे. त्याला कधी शब्दात माहित नव्हत
आपल्यालाकशी मुलगी हवी. पण समोर जी मुलगी बसली होती ति त्याचा
जवळनसलेल्या शब्दाचप्रत्यक्ष रूप होती. कुठे तरी मनात प्रत्येक तरुण
आपल्याला हव्या असलेल्यास्वप्नासुन्दारीची प्रतिमा तयार करतो....ती मुलगी
त्याची ति प्रतिमा होती.
अशी मुलगी जर आपल्याच जातीत आहे तर मग का सर्वांचा रोष पत्करून
प्रेमविवाह का करावा. एक क्षणात ते घर त्याला चित्रपटातलं लोकेशन वाटू
लागल.दुसरे सर्व पाहुणे , मुलीचे आई बाबा त्याला बघत असतील याचा त्याला
विसरपडला. त्याला वाटल आताच बाबांना सांगाव...मुलगी मला पसंत आहे,
आताचलग्नाची तारीख नक्की करा, पण तो ईन्ज्नीयर होता शिवाय लंडन रिटरन.
त्यालाथोडा भाव खावा लागत होता. त्याने मुलीला शेवटचा प्रश्न्या विचारला
कि "मीतुला पसंत आहे का?"
मुलीने लाजून खाली मान घालूनच होकार दिला. तिच्या गालावरच हसू सर्व
काहीसांगून गेल होत. त्या हसण्याला बघून समीरला त्या गाण्यातल्या
ओळीआठवल्या...जन्मात लाभे क्षण एकदा हाते भाग्य माझे झालीस तू.....दिसलीस
तू फुलले तृतू.
प्रश्न्या उत्तर झाल्या नंतर समीर चे काका ज्यांना समीर वर जास्तचअभिमान
होता त्यांनी मुलीच्या बाबांना सांगितले आम्ही ५ - ६ दिवसामध्येतुम्हाला
निर्णय कळवू. समीर ला वाटले आताच काकांना म्हणव...काका, तुमची मीआयुष्य
बर सेवा करीन पण हे लग्न पक्क करा. पण, रीतीप्रमाणे आताच सर्वबोलणी होणार
नवती.
२ दिवसांनी समीर आपल्या ऑफिस च्या गावी परतला. त्याला नन्तर
बाबांनीसांगितले कि, काकांनी जी मागणी केली ती त्यांना मान्य नवती म्हणून
आपण नाही म्हणून सांगितला आहे.समीर ला काही बोलवेना...त्याच्या स्वप्नातली
ती परी त्याला पुन्हा कधीच भेटणार नव्हती. तिने समीर ला सांगितले देखील
नाही कि हि त्याचीशेवटची भेट आहे आणि ती त्याच्या दुनयेतून निघून गेली.
तिचा चेहरा देखीलत्याला आठवत नव्हता ...आठवत होते ते फक्त तो जगलेले ते
क्षण.....समीर ने कधी विचारही केला नव्हता , ज्या मुलीला पाहायला जायला
आपण तयार नव्हतो....ती मुलगी त्याच्या जीवनात येवढ काही देवून जाईल किंवा
सर्व काही घेवून जाईल.

तुझ्याच नावाचा जप करायचो

तुझ्याच नावाचा जप करायचो,

तुझ्याच नावाचा जप करायचो,

तुला एकदा पाहण्यासाठी

पहाटेच बसस्टॉप ला येऊन बसायचो..!१!





पुस्तकात तुझ्याच नावाच्या

धडे अन कविता दिसायच्या..,

गृहपाठ करायला घेतला तर

वह्या तुझ्याच नावाने भरायच्या.!२!





तू पहिल्या बाकावर

मी शेवटच्या रांगेत बसायचो,

कुणाचे लक्ष नाही कळताच

नझर तुझ्याकडे वळवायचो !३!





तू जायची घरी चालत

मग मीही मागे-मागे यायचो,

कुणाला वाटू नये म्हणून

सायकल मुद्दामून पंक्चर करायचो!४!




दहावीची परीक्षा संपली

अन तू गावी गेलीस,

रिझल्ट घ्यायला देखील

नंतर परत नाही आलीस!५!





सगळ्या युक्त्या फोल ठरल्या

पण, तुझा मागमूस लागेना,

काय, कुठ, कस, शोधू..

विचार करायचं मन सोडेना!६!



आजही स्वप्नात तू

निळा फ्रॉक व वेणी घालून येतेस,

अन माझी वाट बघ...मी येईन..

अस म्हणून गायब होतेस...!७!